मिरची पिकामध्ये पहिले 45 दिवस अत्यंत महत्वाचे असतात.या काळात योग्य खत, पाणी आणि किड नियंत्रण केल्यास झाड मजबूत बनते व उत्पादन वाढते.या लेखात लागवडीनंतर दिवसानुसार संपूर्ण नियोजन दिले आहे. ✅ 0 ते 5 दिवस —रोप स्थिर होण्याचा कालावधीउद्देश: मुळे मजबूत करणे व रोप ताणमुक्त ठेवणे 🔹 पाणी व्यवस्थापनहलके पाणी द्यापाणी साचणार नाही याची काळजी घ्या…

